मन आणि बुद्धी जिथे एकत्रित कार्य करतात अशी जागा म्हणजे अंत:करण

अन्यायाचा प्रतिकार करायचा असेल तर प्रथम मनाने, शरीराने आणि बुद्धीने आम्हाला समर्थ व्हायला हवे

जीवनात घडलेल्या चुका स्वत: मन:पूर्वक लक्षात घेऊन त्या बदलण्याचा दृढनिश्चयाचा मार्ग म्हणजे प्रायश्चित!
