परिपुर्णता हा एक भ्रम आहे. त्यास विसरा. केवळ भगवन्तच परिपुर्ण आहे

एखादी गोष्ट मला एखाद्याकडून काही कारणास्तव फुकट मिळाली आणि मी ती नाकारु शकत नसेन

ज्याची देण्याची वृत्ती आहे त्यालाच भगवंत देत राहतो

परमेश्वर व त्याच्या भक्तांमध्ये कोणताही एजंट नाही

परमात्मा, सद्गुरु किंवा सद्गुरुतत्त्व भक्तांनी कितीही काहीही मागितलं तरी जे अनुचित आहे ते त्या भक्ताला कधीही देत नाहीत

हा परमात्मा/ परमेश्वर/ सद्गुरु माझ्या आयुष्यामध्ये खरंच शासनकर्ता व्हावा
