तोच (स्वयंभगवान) एकमेव तारणारा आहे हीच सर्वोच्च श्रद्धा आहे व हाच सर्वोच्च विश्वास आहे.

एड्स आणि कॅन्सरपेक्षाही भयानक रोग म्हणजे ‘मी काही करू शकत नाही, मी कमी आहे’ ही भावना

सोप्या समस्या आधी सोडवून मगच नामस्मरण करीत कठीण समस्यांच्या मागे जावे

भक्तीची पुढची म्हणजे अनुभूती. भक्तीतून अनुभूती येते.

जर मी नामस्मरण म्हणजे भक्ती आणि गरीब अनाथ अपंगांना केलेले सहाय्य, सेवा यांचा मार्ग धरला

मी ज्या प्रमाणात भक्ती व सेवा करेन, ज्या प्रमाणात चांगले वागण्याचा प्रयत्न करेन

मानवाला मानवी प्रयत्नाने टाळता येऊ शकत नाहीत असे जे ३-४ प्रकारचे मृत्यु मानवाच्या आयुष्यामध्ये येऊ शकतात

माझ्या चांगल्या आचरणाने माझ्याकडे चांगली भक्ती येते

कुठलंही संकट आलं की घाबरून जाऊ नका. जेवढं संकट मोठं तेवढी मोठी भक्ती माझी झाली पाहिजे

मी चांगली वा वाईट गोष्ट करण्याची शक्ती माझ्या सावधपणावर अवलंबून असते
